भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 587, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 587

[Page Header] सार्थ तुकारामगाथा ५४१ [End Page Header]

शब्दार्थ व टीपा - नलगे-लागत नाही, मिरवावे-रक्षणासाठी सांगावे, भारभार-गर्भाचा भार, उमगूनी- समजावून, खापरी-खापरातील लाहीप्रमाणे कष्टी, दुःखी अर्थ - आपल्या मुलाचे रक्षण आईने करावे अशी सूचना बाळानेंच करावी लागत नाही, ती आपल्या स्वभावानेच त्याच्याकडे ओढली जात असते, किंवा त्यास आपल्याकडे ओढीत असते १ या गोष्टीचा मग मीच आता कशास विचार करावा ? ज्याने मला गर्भात धारण केले, तोच आता माझा भार सहन करील हे खरेच २ जे गोड पदार्थ घरात आई तयार करून ठेविते, ते सर्व मुलाने मागावच्या आतच ती त्यासाठी जपून, राखून ठेवीत असते, त्याला सोडून ते पदार्थ खाण्याचे तिला समाधान मुळीच मिळत नाही ३ अशा वेळी जर बालक एखाद्या वेळेस खेळायला गुंतले असेल तर आई त्याचा शोध करते व त्यास घरी आणून बळेच स्तनाशी पिण्यास घेते ४ या बालकाच्याच दुःखाने ती सतत दुःखकष्टी होत असते खापरात तडफडणाऱ्या लाहीप्रमाणे तिचे चित्त तडफडून जाते ५ तुकाराम महाराज म्हणतात, या मुलाच्या मोहात आई आपला देह देखील विसरून जाते मुलाला कोण- त्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ती एकसारखी जपत असते ६ विवरण - तुकारामबुवांनी विठोबा माऊलीला उद्देशून जे वात्सल्याचे फार चांगले व थोर अनुभूतीचे अभंग लिहिले आहेत, त्यात वरील अभंग महत्त्वाचा आहे आईचे नात हे सर्वात जवळचे असते तिच्यापाशी मुलास मोकळेपणाने बोलता येतो, हट्ट करता येतो, प्रसंगी तिच्यावर रागावताही येते व पुत्राचे कितीही अपराध झाले तरी ती त्यास कधी दुखवत नाही, रागावली तरी पुन चटकरन जवळ घेत असे हे आईचे भाबडे हृदय प्रेमाने व मुलाच्या हिताने काठाकाठ भरलेले असते सर्व विश्वाची अनत युगाची ही विठ्ठलमाउली तर किती कनवाळू व हृदयाची कोमल ? तिला मनातील सर्व शकाकुशका सागाव्याव आईच आपल्या मुलास कशी सांभाळते, याचे फार चांगले व रमाळ चित्रण तुकारामबुवानी या अभगात केले आहे आई आपल्या स्वभावधर्मानुसार आपल्या मुलाची काळजी घेत असते त्याला ती गोड पदार्थ मुद्दाम राखून ठेवित तो खेळायला गेला तर ती त्याला शोधून आणते, त्याला दूध पाजत व मग बाळ तृप्त झाल्यावर ती तृप्त होते त्याच्या दुःखाने ती संतावन, सुखाने सुखावते असे हे आईच्या प्रेमाचे निर्व्याज मनोहर रूप तुकारामबुवानी या एका चागल्या अभंगात उभे केले आहे, या विठ्ठल माउलीचे अस वत्सल वर्णन अनेक अभंगातून आलेले आहे ' उत्तम तें बाळासाठीं। राखी ओढो आपुल्या,' ' लेकराचे हित । वाहे माउलीचें चित्त, ' ' व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा,' ' मातेचिया चित्तीं। अवघी वाळयाची व्याप्ति' अशा भाषेत त्यानी मातचा महिमा वर्णन केला आहे ज्याने जन्म दिला, त्यानच आपली काळजी वहावी, असा एक नाटिफ्रमही यथे आहे ' लेकराचा भार मातेचिया शिरीं । निडळ ते दूरी धरीलिया', ' पोटा आले बाळ । त्याचे जाणावे सकळ', ' मायो नेणे परी माय जाणे धर्म । बाळा नेदी श्रम पावो काही ' ' बाळा न मागता भोजन । माता घाली पाचारून, ' ' खेळता विसरे भूकताम घर । धरुनिया धर आणी बाळें,' 'तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूखतान ' अशा बोळीतून त्यानी मातेचा गौरव तर केला आहच, पण देवासी तिचा संबंध जोडून एक अति रमणीय असे नातेही निर्माण करून अधिकच जवळीक त्यांनी साधिली आहे वात्सल्यभक्तीचा सहज सुदर आविष्कार त्याच्या अभंगातून होत असतो

१२३४ ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥ १ ॥ ज्यासी नायडे हरिनामकतिंन¹ । आणीक नृत्य न वैष्णवाचे ॥ २ ॥ सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे येयें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें फुष्ठ होय ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - श्रुतिमधों-वेदादी शास्त्रात, भानतारिखें-वेगळेच अर्थ - तुम्हाल वेदादी शास्त्रांत चौकशी करू पाहा अशा बुद्धीचा काही ब्राह्मण होऊ शकत नाही १ कसा बुद्धीचा ? तर ज्याला श्रीहरीचे नामसंकीर्तन आवडत नाही, व ज्याला विष्णुभक्तांचे कीर्तननृत्य आवडत नाही.


१ नाम संकीतंग